आपल्या वेदपुराणात काय लिहून ठेवले आहे याच्या सतत बढाया मारणे बंद केले पाहिजे.
आपल्या वेदपुराणात काय लिहून ठेवले आहे याच्या सतत बढाया मारणे बंद केले पाहिजे.
ज्युनियर कॉलेजपासून तर पदवी, पदव्युत्तर कॉलेजपर्यंत विद्यार्थ्याची गैरहजेरी हा चिंतेचा विषय झाला आहे. याला कोणतेही कॉलेज, कोणताही अभ्यासक्रम अपवाद नाही.