‘थर्टी फर्स्ट’, मग एकमेकांना फोनवरूनच शुभेच्छा… वगैरे नववर्षाचे उपचार पार पडल्यानंतर, दैनंदिन जगण्यात आपण या वर्षी तरी बदलणार आहोत की…
‘थर्टी फर्स्ट’, मग एकमेकांना फोनवरूनच शुभेच्छा… वगैरे नववर्षाचे उपचार पार पडल्यानंतर, दैनंदिन जगण्यात आपण या वर्षी तरी बदलणार आहोत की…
आपल्याकडे तरुणाई आहे. प्रतिभा आहे. पण इच्छाशक्ती नाही. कडक शिस्तीचे धोरण नाही.
वाट्टेल तसे आयातशुल्क लादून अमेरिका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असली, तरीही भारतीयांच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्यांचा पुरेपूर वापर करून घेतल्यास…
गर्दी जिकडे चालली आहे त्या दिशेने धावण्यात शहाणपण नाही. जिथे गर्दी नाही, तिथे जास्त जास्त संधी असतात…
चॅरिटी सोडून दवाखान्याला आलेले आजचे स्वरूप बघता कोणते क्षेत्र आता स्वच्छ ,प्रामाणिक राहिले असा प्रश्न निर्माण होतो.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी न्यायालयानेच दिलेले कारण हे या लेखाचे निमित्त…
युती, आघाडी, यांचे एकत्र येणे, हातात हात घालून एकतेची ग्वाही देणे, मग एकमेकांवर चिखलफेक करणे, हे राजकारणाचे सोयीचे गणित कॉमन…
प्राण्यांनी जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला, तर काय होऊ शकेल, याची झलक दर्शविणारे काल्पनिक टिपण…
काही संस्था गुणवत्ता, दर्जा टिकवून आहेत. तेथील शैक्षणिक वातावरण, संशोधन पोषक आहे. पण ही संख्या आपल्या देशाची व्याप्ती लक्षात घेता…
प्रश्न हा आहे की विकासाचे इतके उंच उंच टप्पे गाठूनदेखील आपण सुसंस्कृत, सुशिक्षित शहाणे झालो आहोत का?
अस्थैर्य, अशांती, युद्धजन्य परिस्थिती, भविष्याविषयी अनिश्चिती या साऱ्याला सामान्य माणूस आता कंटाळला आहे.
मतदान कधी आहे हे पाहून सुट्टीचे, फिरायला जाण्याचे नियोजन करणाऱ्यांना मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी काय करता येईल, याविषयी…