
दंड केल्याने किंवा बेगर्स होममध्ये ठेवल्याने एखादं शहर भिकारीमुक्त होईलही, पण या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी तेवढं पुरेसं ठरेल?
दंड केल्याने किंवा बेगर्स होममध्ये ठेवल्याने एखादं शहर भिकारीमुक्त होईलही, पण या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी तेवढं पुरेसं ठरेल?
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, पण या धार्मिक सोहळ्याचं राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न मात्र प्रथमच झाल्याचं दिसतं.…
देश महान कोणामुळे होतो? सत्ताधाऱ्यांमुळे, उद्योगपतींमुळे, शक्तिशाली सैन्यामुळे, मजबूत अर्थव्यवस्थेमुळे? असेलही कदाचित, पण त्याचं महानपण टिकवून ठेवतात ते निर्भीड, निडर…
गोव्यातलं पर्यटन वारंवार वादात सापडू लागलं आहे. ज्या राज्याचा सर्वाधिक महसूल पर्यटनातून येतो त्याने टीकाकारांवर आगपाखड करण्यापेक्षा नेमकं काय बिघडलं…
बुलेट ट्रेनच्या पुलाचा भाग कोसळून मंगळवारी तीन कामगारांचा मृत्यू झाला. बुलेटच्या वेगाने प्रगतीचे दावे करणाऱ्या देशातल्या पायभूत सुविधांचा पाया एवढा…
घरातल्या कलाहांचा आवाज चार भिंतींच्या बाहेर जाऊ नये, याची जबाबदारी घरातल्या प्रत्येकावर असते. एकाने गावभर दवंडी पिटली तर दुसराही उट्टं…
ज्या राज्यात निवडणुका तोंडावर आल्या आहेत, तिथल्या मतदारांच्या भावना केवळ लहर आली म्हणून दुखावू नयेत, हे शहाणपण कंगना यांना कधी…
आपण जिथे पर्यटनासाठी जातो, ते कोणाचंतरी राहतं गाव, शहर, राज्य आहे, याचा विसर पडला की जो असंतोष निर्माण होतो, तो…
विनेशच्या यशाचे वाटेकरी होण्याची अहमहमिका सेमी फायनल संपताच सुरू झाली. सत्ताधाऱ्यांनी आता आकाश पाताळ एक केलं, तरीही जंतरमंतरवरची ती दृश्य…
यात्रेच्या मार्गावरची मशीद पडदे लावून झाकण्याची गरज का पडते? एकीकडे पोलीस यात्रेकरूंवर पुष्पवृष्टी करत असताना दुसरीकडे तेच यात्रेकरू पोलिसांचं वाहन…
पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानाचा अंतिम टप्पा संपताच ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला रवाना होणार असल्याचे कळले आणि अनेकांच्या डोळ्यांसमोर केदारनाथची गुहा व गेल्या…
काहींच्या मते ते विष्णूचा अवतार आहेत, तर काहींच्या मते साक्षात जगन्नाथच त्यांचा भक्त आहे… त्यांचं स्वतःचंही म्हणणं आहे की परमात्म्याने…