
हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला जाणं ही नित्याची बाब झाली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हा मुद्दा उचलावासा वाटत नाहीच, पण…
हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला जाणं ही नित्याची बाब झाली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हा मुद्दा उचलावासा वाटत नाहीच, पण…
किसान नेते युद्धवीरसिंग यांनी अर्थसंकल्पाबद्दल बोलताना ‘ढाक के तीन पात’ म्हणजेच झाडाची तीन पाने अशी टिप्पणी केली आहे. ती या अर्थसंकल्पाचे…
लोकशाहीचा प्राण असलेल्या आपल्या संस्थात्मक ढाच्याचा जाणीवपूर्वक ऱ्हास होऊ दिला जातो आहे. आणीबाणीच्या काळात हरवलेल्या सांविधानिक लोकशाहीहून खूप काही मौल्यवान…
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘संविधान’ या विषयावर चर्चा होत असताना, ‘भारतीय संविधानात भारतीय काय आहे?’ हा हल्ली अनेकदा विचारला जाणारा प्रश्न मात्र…
आपली देशीयता सकारात्मक आहे… आणि आपल्या संविधानातही हेच भारतीयत्व पुरेपूर भिनलेले आहे.
पर्यायीवाद्यांना विचारले जाणारे प्रश्न योग्यच आहेत, पण ते आपल्याला आणखी पुढच्या प्रश्नांकडे घेऊन जातात.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयाचा अर्थ लावण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहेत. लोकांची मविआबद्दलची नाराजी, ‘लाडकी बहीण’ या…
दोष कोणाचा, सुरुवात कोणी केली, याचा काथ्याकूट बाजूला ठेवून आता आपण पुढाकार घ्यावा लागेल आणि तसे करणे म्हणजे मुळमुळीतपणा, ही…
अमेरिकी राजकारणाकडे, तिथल्या राज्यव्यवस्थेकडे आणि तिथल्या ‘लोकशाही’कडे चार प्रकारे पाहाता येईल… पण त्यातून आपल्या लोकशाहीबद्दलचेही प्रश्न टोकदार होतील!
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला दहा दिवस उलटले तरी सत्ताधारी निव्वळ दबावतंत्रच वापरत आहेत. वांगचुक यांनी कमावलेल्या हिमालयीन ज्ञानाचा हा अपमान…
योगेंद्र यादव यांनी हा प्रश्न खणखणीतपणे विचारला, त्यावर प्रतिक्रियांचे मोहोळही उठले… ती चर्चा काय होती आणि त्यानंतर स्वत: योगेंद्र यादवच…
मतदारांचे वर्तन हाच घटक निर्णायक असतो. त्यामुळेच २००४ मध्ये वाजपेयींचा पराभव झाला, पण मतदारांच्या वर्तनावर परिणाम करणारे दोन घटक मोदींच्या…