‘इंडिया विरुद्ध भारत’ हा खेळ युवा पिढीबरोबर खेळता येणार नाही हे जाणण्याइतपत मोदी हुशार आहेत.
‘इंडिया विरुद्ध भारत’ हा खेळ युवा पिढीबरोबर खेळता येणार नाही हे जाणण्याइतपत मोदी हुशार आहेत.
विवेकानंदांबद्दलची खुली चर्चा म्हणजे भारताच्या वर्तमान तसेच भविष्याबद्दलचा राजकीय वादविवाद आहे.
स्वामी विवेकानंदांच्या मते हिंदू सिद्धांताचे वेगळेपण म्हणजे इतर सर्व धर्माचे सत्य ओळखण्याची क्षमता.
गेले दोन महिने मणिपूरमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत.
तिहेरी तलाकप्रमाणेच विरोधक भाजपच्या नव्या जाळय़ात फसत आहेत..
जी पाठय़पुस्तके आमच्यासाठी कधीतरी अभिमानाचा विषय होती, ती इतक्या बदलांनंतर आम्हाला शरम आणणारी वाटत आहेत.
नव्या इमारतीतील वाढीव आसनक्षमतेमुळे लोकसभेतील जागा वाढण्याच्या शक्यतेबरोबरच नव्या राजकीय वादाची चिन्हे दिसत आहेत..
कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर २०२४ ची लोकसभेची निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. सत्ताधारी भाजपच परत सत्तेवर येईल, असा निष्कर्ष कर्नाटक विधानसभेआधी…
इंग्रजी माध्यमांना बाजूला सारत आपले स्थान निर्माण करणाऱ्या हिंदी माध्यमांची आपल्या व्यावसायिक गाभ्याबाबत इतकी घसरण कशी झाली?
कर्नाटकच्या निकालानंतर आकडेवारीची विश्लेषणे अनेक झाली, त्यातून हा सामाजिक आधार काँग्रेसकडे असल्याचे दिसते.
२०२४ मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी कोणत्याही जादूची गरज नाही, हे कर्नाटकने दाखवले आहे.
भाजपच्या अनेक मतदारांशी आम्ही बोललो हे खरे, पण त्यापैकी कुणीही उत्साहाने राज्य सरकारच्या कारभाराचे समर्थन करत नव्हते.