
जोशीमठ संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने एक मानक कार्यप्रणाली जाहीर केली.
शासकीय नोकऱ्यांची कमतरता आणि राज्य शासनाचे जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचे धोरण, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या एका…
सांस्कृतिक नगरी असे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या ठाणे शहराला राजरोसपणे उभी रहाणारी बेकायदा बांधकामे, त्या माध्यमातून सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे…
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणी निक्की हॅले यांनी २०२४च्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अर्थात, ही उमेदवारी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी…
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग उभारला जात…
जम्मू-काश्मीरमध्ये ५९ लाख टन लिथियमचा साठा असल्याचे केंद्रीय खाणकाम मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले.
श्रीलंकेच्या सैनिकांनी २००९ मध्ये वेलुपिल्लई प्रभाकरनला मारल्यानंतर तीन दशकांचे युद्ध संपुष्टात आले.
अलीकडे राज्यातील विविध गावांमध्ये बिबळ्याचे दर्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरात नाहक भीतीचे वातावरणही पसरते, बिबळ्याबद्दलचे काही गैरसमज अलीकडेच…
केंद्र सरकारच्या संमतीशिवाय नामांतर प्रत्यक्षात अंमलात येत नाही.
या विक्रमी विमान करारामुळे ‘एअर इंडिया’ कंपनीला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.
राजकारण्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी निवडले गेल्यामुळे त्या पुन्हा चर्चेचा विषय बनल्या.
सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधील लोकसभा-विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेला सोमवारी वैध ठरवले आहे.