scorecardresearch

Latest News

स्वजाणिवेचे पक्व रूप

ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत…

आबा, चारित्र्याच्या प्रमाणपत्रासाठी हजार रु. मोजले !

मा. गृहमंत्री आर. आर. पाटीलसाहेब. आपल्या पोलीस खात्याकडचे चारित्र्य प्रमाणपत्र नोकरीसाठी हवे होते. त्यासाठी पुणे पोलीस मुख्यालय व दोन पोलीस…

१२. देशऋण

आपला मुलगा वा मुलगी जर देवाला सोडून कुणा सद्गुरूला भजू लागली, तर आईवडिलांना चिंता वाटते. बरं, सद्गुरू हा देहातीत असतो,…

मर्यादांवर मात करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज

स्वत:विषयी आदर बाळगत आणि महत्त्वाकांक्षांना मुरड घातली नाही, तर सर्व महिलांना त्यांच्या समस्या सोडवता येतील व पुढाकार घेऊन समाजातील इतरांनाही…

आमदार खासदारांपासून सामान्य माणूसही ‘माय स्टॅम्प’च्या प्रेमात

इंटरनेट, अ‍ॅप्सच्या जमान्यात पत्र पाठविणे, ग्रीटींग पाठविणे हे दुरापास्त झाले असून आता स्वत:चा फोटो किंवा स्वत:च्या प्रिय व्यक्तिचा फोटो अथवा…

होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची परवानगी ग्रामीण भागातच

होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचे उपचार करण्याची मुभा देण्याच्या आपल्याच निर्णयापासून राज्य सरकारने बुधवारी घुमजाव केले.

उत्तम आरोग्याची पंचसूत्री

आजच्या धावपळीच्या जीवनात आहार आणि जीवनपध्दतीत झालेल्या बदलांमुळे अनेक नवीन शारिरीक आणि मानसिक व्याधी जन्माला येत आहेत.यामुळे व्यायम

शीतल म्हात्रे यांचा राजीनामा

आमदार विनोद घोसाळकर यांनी चालविलेल्या मानसिक छळाविरोधात उठवलेल्या आवाजात सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी सूर मिसळूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

कारवाई होत नसेल तर पोलीस काय कामाचे- केजरीवाल यांचे खडेबोल

डोळ्यासमोर गुन्हा घडत असताना पोलीस हातावर हात धरून गप्प कसे काय बसू शकतात? महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनची नाही का?

लोकशाहीत समाज हाच ‘बाप’

‘नक्कल’ करून परिवर्तने घडत नाहीत. नक्कलांच्या प्रतिक्रियांमध्ये केवळ वीज चमकते, नंतर नुसता अंधार असतो. आणीबाणीच्या काळानंतर समाजाने हे अनुभवले आहे.

‘आदर्श’मधून अशोक चव्हाण यांचे नाव वगळणार?

‘आदर्श’ घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर या निर्णयाच्या फेरविचारासाठी

अशी रंगली, एक प्रसन्न संध्याकाळ..

पश्चिमेच्या समुद्राच्या दिशेने मावळतीच्या सूर्याचा प्रवास सुरू झाला आणि किनाऱ्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यांची थंडाई वाढत चालली.