दिल्लीतील आप सरकारने मोफत वीज, पाणी देण्याची भूमिका घेतली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने स्वकर्तृत्वराज ही संकल्पना पुढे आणली असून…
चांद्रयान-१च्या यशानंतर आता भारताने येत्या दोन ते तीन वर्षांत चंद्रावर रोव्हर गाडीसारखे चांद्रयान -२ पाठवण्याचे ठरवले आहे.
भरधाव मालवाहू कंटेनर व एस.टी. महामंडळाची बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसमधील तीन शालेय विद्यार्थिनी ठार,
दूरध्वनी टॅप करताना दूरसंचार कंपन्यांनी काय करावे आणि काय करू नये याची मार्गदर्शक तत्त्वे सरकारने नव्याने जारी केली असून एसएमएस,…
पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे सध्या संचित रजेवर असलेल्या संजय दत्तने आणखी ३० दिवसांची रजा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवार) सकाळी सचिवालयाबाहेरच सामान्य जनेतचा जनता दरबार भरविला.
आजही बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वांत महत्त्वाचा अडसर त्यांचा नवरा असतो. असं का? गेल्या किमान सहा ते आठ पिढय़ांतील स्त्रीने…
कायदा स्त्रियांच्याच बाजूने जास्त आहे, स्त्रिया कायद्याचा दुरुपयोग करतात, अशी टीका अलीकडे होताना दिसते आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य
योगी अरविंदांच्या मते, आपला विचारांचा गलबला थांबविणारं मौन ही एक ध्यानप्रक्रिया आहे. मन शांत.. अधिक शांत करीत नेणारा योग आहे.
तत्पूर्वी दुय्यम भूमिकेत असलेली स्त्री पन्नाशीच्या दशकात मोठय़ा प्रमाणावर शिकू लागली. मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला
अनेक आजारांच्या आणि समस्यांच्या बाबतीत रुग्णाचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे आयुष्य अवघड होऊन बसते. लहान-थोर साऱ्यांनाच त्याची झळ पोहोचते.
इंटरनॅशनल वुमेन्स मीडिया फाउंडेशनने अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘करेज इन जर्नलिझम’ या पुरस्काराने गेल्याच वर्षी तिला सन्मानित केले आहे, त्या कंबोडियातील पत्रकार