उरमोडीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी औंधसह सोळा गावातील ग्रामस्थांनी कराडनजीकच्या ओगलेवाडी येथे राज्यमार्ग रोखून वाहतूक ठप्प केली.
सुदृढ लोकशाही व्यवस्थेसाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगितले जात असले तरी राज्यातील तरुणांनी मतदार होण्याबाबत…
टोलविरोधात राज ठाकरे यांनी पुण्यात जाहीर सभेतून जाहीर केलेल्या आंदोलनाला सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीची फूस असून हे राज ठाकरे यांचे…
सोलापुरात आता पुन्हा छत्रपती संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यांची भर पडत असून या तिन्ही पुतळ्यांचे…
हे यश टोलविरोधी कृती समितीच्या एकीचे आहे. मात्र ८ फेब्रुवारी रोजी महायुतीने सवतासुभा मांडल्याने टोल आंदोलनात फूट पडली आहे. यामुळे…
शतकोटी वृक्षलागवडीची रोपे या वर्षी ‘झाडे’ बनली आहेत. काही रोपे खुरटून गेली, तर काही रोपे मरून गेली. त्यामुळे येत्या पावसाळ्यात…
कळंब तालुक्यातील कसबे तडवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत थांबले होते, त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जावा व…
देशातील सर्व संस्थाने विलीनीकरणाचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिले जात असले, तरी त्यामागे पंडित जवाहरलाल नेहरू ठामपणे उभे होते.…
जिद्धीला कठोर परिश्रमाची जोड दिल्यास मोठे यश मिळणे अवघड नाही, याची प्रचिती अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील अमोल नागनाथ वाघमारे…
लातुरातील नाटय़सृष्टीचे अध्वर्यू ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. रवींद्र गोवंडे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सकाळी सावेवाडी येथील राहत्या घरी निधन झाले.…
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांची पुणे येथील यशदात बदली झाली. त्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.…
जिल्ह्यातील िहगोली, सेनगाव व औंढा तालुक्यांत मानव विकास मिशन अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत विद्यार्थिनींना सायकली देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.…