महाराष्ट्रात लोकसभेच्या बावीस जागा लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून आघाडी झाल्यास उत्तमच, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्यास पक्ष सक्षम
‘काळजी करू नका, तुम्हाला औषधे मिळतील..’ या आश्वासक शब्दांनी चंद्रपूरच्या एका छोटय़ा गावातून आलेल्या फोंडे यांची काळजी मिटली..
अवकाळी वादळी पावसामुळे जिल्ह्य़ातील परतूर, तसेच घनसावंगी तालुक्यांत रब्बी पिकांचे नुकसान झाले. जालना शहरासह जिल्ह्य़ात शुक्रवारी सायंकाळपासून एकीकडे हवेतील गारवा…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल मालमोटारचालक लक्ष्मण ऊर्फ मोदक्या नामदेव कांबळे (३०, रा. उमराणी,…
सुचित्रा सेननं फक्त तीन चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरावं हे असाधारण कर्तृत्व आहे. सौंदर्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्त्व हा…
निधीअभावी जि. प. च्या लघु पाटबंधारे विभागास सिंचनाच्या एकाही प्रकल्पाचे काम हाती घेता आले नाही. यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी…
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (इतिहास), ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर (विज्ञान) आणि ज्येष्ठ समाजसेवक…
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी दुसर्या आणि शेवटच्या दिवशी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
‘लोकसत्ता’च्या मुंबई आवृत्तीचा ६६वा वर्धापनदिन बुधवार, १५ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास नाटय़
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत १९ व्या वर्षी ४७३५० बालकांना १९ जानेवारी रोजी महापालिकेच्या क्षेत्रात पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे.…
जिल्ह्य़ात उद्या (रविवारी) व २३ फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात १ हजार १२५, तर…
सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्यावर ‘आम्ही टोल देणार नाही’ या स्टिकरचे वाटप करीत कृती समितीच्यावतीने शनिवारी २ तास आंदोलन केले.