scorecardresearch

Latest News

वर्सोव्यात राहुल गांधींसमोर कोळी बांधवांचा समस्यांचा पाढा

काँग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरूवार) मुंबईतील वर्सोवामध्ये कोळी बांधवांच्या समस्याजाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोळी बांधवांनी आपल्या समस्यांचा…

BLOG: ‘आप’ल्या बरोबर २४ तास!

मग ठरवलं की भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याचा वसा घेतलेल्या आणि नववधूची हळद अजूनही ओली असलेल्या आपच्या कचेरीत जावं.

माइंड द गॅप..

भाजपमधील संभाषण दरीकडे अंगुलिनिर्देश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इंग्रजीचे बोट धरले आणि ‘कम्युनिकेशन गॅप’ राजकारणात कुठे, कशी, कोणात आहे याचे…

घोटाळ्यांचे इंजिन

लष्करासाठी केली जाणारी खरेदी म्हणजे घोटाळ्यांचे मोहोळच. खरेदी तोफांची असो, शवपेटय़ांची असो की विमानांच्या इंजिनांची, तेथे भ्रष्टाचार ठरलेलाच.

आता मेणबत्त्या पेटतील?

दीड-दोन वर्षांपूर्वी एका बातमीने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ती बातमी पहिल्यांदा ब्रिटनमधील द ऑब्झव्‍‌र्हर या वृत्तपत्रात छापून आली…

अरविंद भट

बॅडमिंटनसारख्या खेळात तरुण, तडफदार खेळाडूंचा जेतेपदांसंदर्भात संभाव्य उमेदवार म्हणून प्राधान्याने विचार होतो. बॅडमिंटनचे दमवणारे स्वरूप पाहता हे साहजिकच आहे.

४५. बोध-दीप

आत्मसाक्षात्कारासाठीच मनुष्यजन्म लाभला असूनही माणूस त्यासाठी सरळ प्रयत्न का करीत नाही, असा प्रश्न प्रभूंना पडला आहे.

नॅनो तंत्रज्ञान हा नव्या युगाचा मंत्र- डॉ. सोमाणी

नॅनो तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा संधी उपलब्ध असून एका पाहणीनुसार जागतिक स्तरावर २०२० साली नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाने एक लाख कोटी…

भाजपचे ‘गड’ मनसेने का राखावेत?

राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेक गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. जर मनसेने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे…

टोलामोलाचे बोल

‘टोल’विरोधी असंतोषाची धग मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनी कमी झाली असली तरी, ‘टोलशिवाय चांगले रस्ते अशक्य’ हा सत्ताधाऱ्यांचा दुराग्रह कमी होत नाही

गुजरात दंगलीतले दोन विरोधी चेहरे ‘हिंदू-मुस्लिम’ एकतेसाठी एकत्र येतात तेव्हा..

केरळमधील कान्नुर जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात दोन व्यक्ती कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होत्या. दोन्ही व्यक्ती एकमेकांशी…

बंगालच्या उपसागराचे ‘कोंडपाणी’?

कोंडपाणी म्हणजे कोंडीच, असे बंगालच्या उपसागरीय क्षेत्रासंदर्भात भारताचे राजनैतिक इरादे आणि त्यांची प्रत्यक्षातील वाटचाल यांकडे पाहून कुणाला वाटेल..