देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव…
मूल्याधिष्ठीत शिक्षण प्रणालीत शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य व नैतिकता बाणवणे होय. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेत मूल्यांना काहीसे दुय्यम…
‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले…
मेट्रो / मोनोरेल हे मुंबईचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडू मुंबईकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ज्या पुलावरून लाखो लोकांची वर्दळ होणार…
तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गंगापूर धरणातून डावा तट कालव्यास आवर्तन सोडावे, या मागणीसाठी सोमवारी सय्यदपिंप्री संघर्ष समितीच्यावतीने…
छोटय़ा दोस्तांनो, अभ्यासाचा ससेमिरा संपला म्हणून हायसं वाटतंय ना! मग चेहरा का पडलाय? नक्की आई-बाबांनी कशाला तरी ‘नाही’ म्हटलेलं दिसतंय.…
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार जिल्ह्यात तीन नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का…
पॅरिसवासी भारतीय चित्रकार म्हटले की, हा चित्रकार उगाच तोऱ्यात राहात असेल आणि सुट्टीत मायदेशी आला की भारतीय संस्कृतीबद्दल फार आस्था…
शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना व कार्यक्रमांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या माहिती व जनसंपर्क खात्याच्या मालेगाव येथील उपमाहिती कार्यालयाला अक्षरश:…
जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहचवावी, असे प्रतिपादन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. दूरसंचार सल्लागार समितीच्या द्वितीय…
अनेक महिन्यांपासून कोमात असलेल्या रुग्णावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची…