महापालिकेच्या रक्तपेढीचा रद्द केलेला परवाना राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने अखेर पुन्हा दिला. त्यासाठी मनपाला रक्तपेढीचे पूर्णत: नुतनीकरण करावे…
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत २८ हजार विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकूण २ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम जिल्ह्य़ातील गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे…
गोष्ट कटू खरी, पण सांगणे आवश्यक अशी आहे. प्रसारमाध्यमांनी तर सांगायलाच हवी अशी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे थोर नेते खरेच!…
कुकडी प्रकल्पाचे पाणी सीना धरणात सोडावे, तसेच कर्जतमधील बंद केलेल्या जनावरांच्या छावण्या पुन्हा सुरू कराव्यात यासाठी उद्या (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्री…
आठवडय़ाचा पगार थेट बँक खात्यात जमा होणे, स्वत:चे डेबिट कार्ड वापरून एटीएम मशीनमधून पैसे काढणे, प्रीपेड कार्ड वापरणे, पैसे एका…
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना शहीद पोलीस अधिकाऱ्यांची नावे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नसल्याची बाब राजीव गांधी…
संस्थानांचे विलीनीकरण करून अस्तित्वात आलेल्या सध्याच्या भारताचे अखंडत्व कायम राखण्यासाठीच कॉंग्रेसने आणि गांधीजींनी फाळणी स्वीकारली, असे ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत प्रा. शेषराव…
आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यापुढे शाळेतच अंधश्रद्धेबाबत माहिती देण्यात येणार असून राज्य शासन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ही मोहीम…
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे अवलंबल्या जात असलेल्या कार्यप्रणालीबाबत वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट्स) संघटनांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत. संबंधित संघटना व महापालिका यांच्यात…
अंदाजपत्रक मंजूर होऊन सात महिने झाले तरीही त्यातील लेखाशीर्षांप्रमाणे कामांवर खर्च होत नसल्याबद्दल उपमहापौर गीतांजली काळे यांनी उपायुक्त डॉ. महेश…
शहर व जिल्ह्य़ातील स्वयंपाकाच्या गॅस वितरकांनी स्वत:च्या सोयीचे नियम करून त्याबाबत ग्राहकांची दिशाभूल व अडवणूक करण्याचे प्रकार थांबवावेत; अन्यथा ग्राहक…
महाराष्ट्राला आधुनिक महाराष्ट्र करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी त्यावेळी दुरदृष्टी ठेवून राबवलेल्या अनेक योजनांमुळेच महाराष्ट्र आजही…