गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्यावतीने आयोजित तिसऱ्या दुर्गसाहित्य संमेलनात यंदा दुर्गविषयक परिसंवाद, अभ्यासकांची व्याख्याने, प्रदर्शने, दुर्गदर्शन, ग्रंथदिंडी, साहसी खेळ, माहितीपट, नौकानयन आदी…
भटकंती, भ्रमंती, गिरिभ्रमण, गिर्यारोहण, ट्रेकिंग, हायकिंग, माऊंटेनिअरिंग अशा वेगवेगळ्या शीर्षकाखाली चालणारे साहस विश्व आता अनेकांना वाचून-ऐकून तरी परिचयाचे झाले आहे.
चिलिका हे भारतातील सर्वात मोठे मिश्र पाण्याचे सरोवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन आहे. २१६ पक्षी प्रजातींची इथे नोंद झाली…
पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मराठवाडय़ात या आठवडय़ात ६४ टँकर वाढले आहेत. मजुरांची उपस्थितीही काहीअंशी वाढली असली, तरी ज्या…
मंदिराजवळील शेड जेसीबीने काढले जात असताना जमावाने त्यास विरोध करून दगडफेक केली. दगडफेकीत पाच वाहनांचे नुकसान झाले. छावणी पोलिसांनी याबाबत…
दुष्काळग्रस्त भागाला केंद्र सरकारने दिलेला निधी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार आहे. केंद्र सरकारकडून दिलेल्या निधीतून एकाही गावातील पाणीटंचाई दूर…
मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. प्रत्येकाने नीतिमूल्यांची जोपासना करावी व महिलांवरील अत्याचार थांबवावेत, असे मत…
सवलतीच्या दरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता वर्षाला सवलतीचे सहा ऐवजी…
फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा प्रक्रियेत आपण सहभागी असणार नाही याची दक्षता प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतली पाहिजे, असे…
दुष्काळाचे चट्टे बसलेल्या मराठवाडय़ातील ३ हजार २९९पैकी ९७७, म्हणजे जवळपास ३० टक्के गावे एकटय़ा जालना जिल्हय़ातील आहेत. गेल्या खरीप हंगामाची…
उन्हाळय़ातील पाण्याच्या काळजीपोटी महापालिकेने लातूर शहरातील सर्व प्रकारची बांधकामे स्थगित ठेवण्याचे आदेश प्रभारी आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांनी दिले आहेत.
शिपायाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूम तालुक्यातील आष्टा येथील शाळेच्या मुख्याध्यापक बबन दगडू थोरात यास…