scorecardresearch

Latest News

बार्सिलोना, रिअल माद्रिद विजयी

बार्सिलोना लिवान्टेला नमवत तर रिअल माद्रिदने रिअल बेटिसवर विजय मिळवत स्पॅनिश फुटबॉल प्रीमिअर लीग स्पर्धेत विजयाची नोंद केली. चॅम्पियन्स लीग…

सिबॅस्टिन वेटेल अव्वल

तीन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या सिबॅस्टिन वेटेलने बहरीन ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. चुरशीच्या लढतीत जॅकी स्टेवर्टला मागे टाकत वेटेलने…

रजनीकांतचा ‘कोचादैयान’मध्ये डबल रोल

तामिळचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने प्रदीर्घ चर्चा सुरू असलेला तिचा आगामी चित्रपट ‘कोचादैयान’चा पहिला लुक आपल्या ट्विटर अकाऊंटवर…

नंदनवनाचे राजे

आपण पाकिस्तानचे तारणहारच आहोत, असे मुशर्रफ यांचे अध्यक्षपदावरूनचे वागणे होते. न्यायालयाची खोडी काढून मुशर्रफ यांनी तेव्हा फेकलेले अस्त्र आता त्यांच्यावरच…

डॉ. आंबेडकर म्हणजे संघर्षातून सिद्ध झालेले नेतृत्व- सदानंद मोरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा संघर्ष तत्कालीन नेत्यांपैकी एकालाही करावा लागला नाही. देशाचे पारतंत्र्य व त्याचवेळी त्याच देशातील लोकांनी समाजबांधवांवर लादलेले…

मानाच्या गदेचा गणेश शेळके मानकरी

कर्जत येथे कै. पै. दिलीप तोरडमल यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या भव्य निकाली कुस्त्यांच्या स्पर्धेत ३ किलो चांदीच्या गदेचा मानकरी ठरला…

जि. प. कर्मचा-यांच्या धोरणात पुन्हा बदल

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणात काही बदल केले आहेत. जिल्हास्तरावर पाच टक्के विनंती बदल्या करण्यास परवानगी दिली आहे.

डाकले कॉलेजच्या गलथानपणाचा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना फटका

डाकले वाणिज्य महाविद्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून पुणे विद्यापीठाकडे वेळेत अर्ज सादर न झाल्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांची…

कर्तव्यात कसूर केल्यास संचालक मंडळावर कारवाई

बाजार समितीत संप होणार नाही, शेतक-यांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी समितीच्या संचालक मंडळावर आहे. संचालक मंडळाने कर्तव्यात कसूर केल्यास…

सांस्कृतिक महोत्सवात लोककलेला स्थान देण्याची कलाकारांची मागणी

राज्य सरकारच्या अनुदानातून होत असलेल्या जिल्हा सांस्कृतिक महोत्सवातून ग्रामीण महाराष्ट्राचे अविभाज्य अंग असलेल्या तमाशा व लावणी या पारंपरिक कलांनाच लांब…

कर्जतच्या काँग्रेस शिष्टमंडळाची महसूलमंत्री थोरातांकडे कैफियत

तालुक्यात भीषण दुष्काळामुळे शेतकरी व जनावरांची दैना झाली आहे. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असताना छावणीत दाखल केलेल्या…

दुष्काळाचे मूळ, कूळ अन् उपाय!

अवर्षण, टंचाई, दुष्काळ यांची चर्चा आणि वादही आता रोजचेच झाले आहेत, पण या गदारोळात प्रश्नांचा तळ लागतोच असे नाही. ‘लोकसत्ता’…