scorecardresearch

Latest News

नाटकात काम करणे मला पेलवणारे नाही

‘नाटकापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे असते कारण तिथे काही चुकले तर पुन्हा अपेक्षित चित्रिकरण करता येते. रंगमंचावर मात्र त्याक्षणी आपल्या…

कर्ज वसुलीसाठी मराठी शाळेचा लिलाव

शाळेची इमारत बांधण्यासाठी घेतलेले सात लाख रूपयांचे कर्ज फेडता न आल्याने अंबरनाथ येथील खेर विभागातील गोखले- रहाळकर विद्यालय या मराठी…

मुंबई विद्यापीठाचे सौरऊर्जा क्षेत्रात एक पाऊल पुढे

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात असलेल्या पश्चिम क्षेत्रीय उपकरण विज्ञान केंद्राने (डब्लूआरआयसी) सौरऊर्जा क्षेत्रातील नवीन उपकरणे तयार केली आहे. ही तीनही…

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नकारार्थी संकेताने बाजाराला घरघर

शेवटच्या अध्र्या तासाच्या व्यवहारांत विक्रीच्या वाढलेल्या जोरामुळे शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकाने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण दाखविली. सकाळपासून सेन्सेक्समध्ये…

अनुष्का म्हणते आयुष्यभर फक्त अभिनेत्री राहणार नाही!

बॉलीवूडची अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणींची संख्या प्रचंड आहे. त्यासाठी अनेकजणींची धडपड सुरू असते. ‘रब ने बना दी जोडी’ या…

महिला सक्षमीकरणाच्या युगात महिला आयोग अध्यक्षांच्या प्रतीक्षेत!

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांच्या सबलीकरणासाठी शासन कटिबध्द आहे, ही घोषणा फक्त कार्यक्रमात भाषण करण्यासाठी आणि पत्रकावर छापण्यासाठीच असावी. कारण गेल्या…

गेल्या चार वर्षांत वस्त्रोद्योगातून ५० हजारांहून अधिक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

शेती व गृहनिर्माणानंतर देशातील आद्य व आघाडीचे रोजगारप्रवण क्षेत्र असलेल्या वस्त्रोद्योगातूनच कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड चालविली जात आहे. संघटित क्षेत्रातील जवळपास…

वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सांगावयाचे झाले तर ‘वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि’ असेच म्हणावे लागेल. अनेक आंदोलने, लढाया ज्यांनी खांद्याला खांदा…

विचारांचे सोने…

बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे गेल्या चार दशकांतील महाराष्ट्राच्या राजकीय सभांचे एकमेव समीकरण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत, प्रखर…

चिंतेची काजळी!..

बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांचे सोने लुटण्यासाठी तमाम शिवसैनिक दर वर्षी विजयादशमीच्या संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. या वर्षी मात्र, दसरा…

देशाने ज्येष्ठ नेता गमावला-राष्ट्रपती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी झगडणारा ज्येष्ठ नेता देशाने गमावला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली.…