
भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याला अद्याप एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे…
जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी…
प्रशासनातील छोटी-मोठी कागदपत्रे गावपातळीवर मिळावीत, यासाठी सुरू करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. या केंद्रांमध्ये महा ऑनलाईन…
वडवणी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी १ नोव्हेंबरपासून तालुक्यात ३१ ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांचे…
देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव…
मूल्याधिष्ठीत शिक्षण प्रणालीत शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य व नैतिकता बाणवणे होय. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेत मूल्यांना काहीसे दुय्यम…
‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले…
मेट्रो / मोनोरेल हे मुंबईचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडू मुंबईकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ज्या पुलावरून लाखो लोकांची वर्दळ होणार…
तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गंगापूर धरणातून डावा तट कालव्यास आवर्तन सोडावे, या मागणीसाठी सोमवारी सय्यदपिंप्री संघर्ष समितीच्यावतीने…
छोटय़ा दोस्तांनो, अभ्यासाचा ससेमिरा संपला म्हणून हायसं वाटतंय ना! मग चेहरा का पडलाय? नक्की आई-बाबांनी कशाला तरी ‘नाही’ म्हटलेलं दिसतंय.…
उत्तर महाराष्ट्रातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून नंदुरबार जिल्ह्यात तीन नगरपालिकांवर एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का…