-
आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला आज ३२ वर्ष पूर्ण झाली. एवढी र्वष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. एकतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. आज या सिनेमाला ३१ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त पाहूयात या सिनेमातील असेच काही गाजलेले संवाद…
-
टाकलंय तिला…
-
सारखं सारखं एकाच झाडावर काय?
-
धनंजय माने इथेच राहतात का?
-
लिंबाचं मटण…
-
आणि हा माझा बायको
-
अजून बारका नाही मिळाला?
-
तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?
-
मी कमवता नाही गमवता आहे
-
सत्तर रुपये वारले…
-
झुरळांसंदर्भातील हा संवाद आठवतोय का?

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”