-
वय हा केवळ एक आकडा असतो हे बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींकडे पाहिल्यावर कळते. बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी वयाच्या ३०व्या वर्षी लग्न केले आहे तर काहींनी वयाच्या ६५व्या वर्षी. चला जाणून घेऊया अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्या तेव्हाचं त्यांचं वय…
-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुहासिनी मुळे. त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी अतुल गुर्टुशी लग्न केले आहे.
-
नीना गुप्ता यांनी २००८ साली विवेक मेहराशी लग्न केले होते.
-
त्यावेळी त्या ५४ वर्षांच्या होत्या.
-
मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने वयाच्या ३४व्या वर्षी अभिषेक बच्चनशी लग्न केले.
-
त्यांना आराध्या ही मुलगी आहे.
-
लोकप्रिय कोरिओग्राफर फराह खानने ९ डिसेंबर २००४ साली लग्न केले.
-
फराहने वयाच्या ३९व्या वर्षी शिरीष कुंदरशी लग्न केले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री लिजा रेने मॅनेजमेंट अॅडवरटायझर जेसन देहनीशी लग्न केले.
-
लग्न केले तेव्हा लिजा ४० वर्षांची होती.
-
बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून प्रीति झिंटा ओळखली जाते.
-
प्रीतिने वयाच्या ४१व्या वर्षी जीन गुडइनफशी लग्न केले.
-
अभिनेत्री राणी मुखर्जीने वयाच्या ३६व्या वर्षी लग्न केले.
-
तिने निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केले.
-
शिल्पा शेट्टीने उद्योजक राज कुंद्राशी लग्न केले.
-
त्यावेळी ती ३४वर्षांची होती.
-
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने वयाच्या ४२व्या वर्षी मोहसीन अख्तरशी लग्न केले.
-
३ मार्च २०१६ रोजी त्यांनी लग्न केले.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल