-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या २९ जून रोजी दैत्यगुरू शुक्र मेष राशीतून आपली स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा राजयोग कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात पदोपदी यश मिळवून देईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केंद्र त्रिकोण राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kundmala Bridge Collapse : इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळला; दुर्घटनेत २ मृत, ६ गंभीर, ३८ जणांना वाचवण्यात यश…