-
बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
गुरुवारपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
या मालिकेत भारतीय संघ आपलं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं स्थान बळकट करण्याच्या उद्देशानं उतरणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
टी-२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर कर्णधार विराट कसोटी मालिकेतून पुनरागमन करत आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
विराट कोहली आणि रोहित शर्मा चर्चा करताना. (सौजन्य- AP फोटो)
-
इंदूरच्या होळकर मैदानावर हा सामना रंगणार आहे. (सौजन्य- AP फोटो)
-
या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इडन गार्डन्सच्या मैदानावर आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल, (सौजन्य- AP फोटो)

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका