
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मतदार केंद्र, निवडणूक अधिकारी कार्यालयांसाठी जागा शोधणे, निवडणुकीसाठी लागणारे…

सर्वात जिव्हारी लागणारा मुद्दा म्हणजे, समाजात अपयश मान्य करण्याची संस्कृतीच नाही. म्हणूनच किरकोळ कारणांचे उदात्तीकरण करत साजरे होणारे हे उत्सव,…

प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न…

हुंडाविरोधी कायदा आलाही, मात्र आजही स्त्रियांचं मरण थांबलेलं नाही याचं कारण प्रत्येक तरुण-तरुणींनी त्यांच्या विचारात शोधायला हवे.

हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्यस्पर्धेतून माघार घेत ‘मिस इंग्लंड’ मिला मॅगी मायदेशी निघून गेली, मात्र जाताना तिने केलेले…

मला नक्की तारीख आठवत नाही पण बहुधा जानेवारी १९९३च्या शेवटी डॉ. विजया पाटील यांनी मला बोलावून विचारले, ‘‘महाराष्ट्र राज्य महिला…

बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र… अंधारलेल्या जंगलात नि:शब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू…

गावातील बाजारात गेलो होतो, अनेक जण वस्तू विकायला बसलेले होते… गरिबी सगळ्यांच्याच वागण्यातून जाणवत होती. एका ठिकाणी लहान बहीण-भाऊ बसलेले…

सिंचन प्रकल्पांच्या विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर ठरविलेल्या बैठका दोनदा रद्द झाल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच…

ज्येष्ठ विचारवंत, संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रामायण-महाभारताचे व्यासंगी दाजी पणशीकर यांचे शुक्रवारी ठाण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

उद्योगधंद्यांमध्ये झालेली वाढ यामुळे ओघाने अधिक झालेले नागरिकीकरण आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली पायाभूत सुविधांची उभारणी यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विकासाने…

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भारत आणि पाकिस्तान संघर्षा दरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली, या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.