
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेच्या (डब्ल्यूएटीएस) सत्राला संबोधित करताना…

‘सध्या समाजातील सहिष्णुता कमी होते आहे. समाजाच्या भावना टोकदार झाल्या आहेत. विनोदासाठी पोषक वातावरण नसल्याने विनोदनिर्मिती कमी होते आहे,’ असे…

‘आयपीएल’ला २०२२ नंतर प्रथमच नवविजेता मिळणार आहे. आता जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे क्रिकेटविश्वाची नजर असेल.

मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून आरक्षण व धर्माचे प्रश्न उभे करून नागरिकांना सरकार भ्रमित करत आहे व आपसात झुंजवण्याचे काम करत…

‘‘या टोपीखाली दडलंय काय?’ हे गीत पडद्यावर पाहताना सध्याच्या राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या असल्याचे जाणवले. पूर्वी शिक्षण व साखरसम्राटांची दंडेली…

आसाममधील पूरस्थिती सोमवारीही गंभीर असून आतापर्यंत विविध ठिकाणी पूर आणि भूस्खलन या घटनांमध्ये मृतांचा आकडा १०पर्यंत गेला आहे अशी माहिती…

साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कवयित्री प्रतिभा पवार यांच्या ‘ती अजून जिवंत आहे…’ या संवेदना प्रकाशनाच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय…

विधानसभा निवडणुकीवेळी परदेशी शिष्यवृत्तीसाठी केलेल्या जाहिरातीचा चेहरा बनलेल्या विद्यार्थ्याला आता तांत्रिक कारणे देऊन ओबीसी विभागाने अपात्र ठरविले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार…

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेल्या पाच वर्षांत अनिवासी भारतीय महिलांच्या २,६२८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्रातील…

अहिल्यानगर जिल्ह्यात काल, रविवारी रात्री गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. अहिल्यानगर शहर व जामखेडमध्ये घडलेल्या या घटनांत पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून सुमारे ३ हजार ८४०…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.