
पंढरपूर येथील विठ्ठलाचे टोकन दर्शन पास बोगस आढळल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील सहा व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे…

कल्याण-अहिल्यानगर महामार्गालगतच्या म्हारळ, वरप, कांबा गावांची एकत्रित नगरपालिका करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर आणि रसिकप्रेक्षकांच्या मनात अक्षरशः घर केलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या हिंदी चित्रपटाला यंदा ५० वर्षे पूर्ण…

नुकत्याच झालेल्या गुंतवणूक परिषदेत ६३१ करार झाल्याने जिल्ह्याची वाटचाल औद्योगिकीकरणाकडे सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार…

कोट्यवधींचे निर्मितीमूल्य आणि तारांकित कलाकार व तंत्रज्ञांची फौज असूनही हिंदी चित्रपटसृष्टीला गेल्या काही वर्षांत अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकून साडे पाच किलो सोने, ३२ किलो चांदी चोरून नेल्याप्रकरणात रोहिणीला अटक करण्यात…

मंगळवारी दुपारी पावसाने काहिशी उघडीप घेतल्याने शहर, परिसरात सूर्यदर्शनही घडले. मागील काही दिवसांपासून झालेल्या संततधारेने जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमधील जलसाठा…

सात वर्षाच्या मुलीला मारून पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेतला. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात ही घटना घडली.स्वप्नील गायकवाड (३६) असे या पोलीस…

बदलापूर शहरातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या बेलवली भागातील रेल्वे भुयारी मार्ग सोमवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत व नगरोत्थान अभियनांतर्गत तसेच इतर केंद्र पुरस्कृत व राज्य योजनेंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी स्वहिश्श्यापोटी…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.