भारतीयांसाठी २६/११ (26/11) हा इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी मुंबई दहशतवादी हल्ल्याने (Mumbai terror attack) हादरली होती. आता पुन्हा मुंबईत अशाच प्रकारचा हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना मिळाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत फडणवीस.