केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या निकषामुळे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननामुळे प्रत्यक्ष बाधित झालेल्या गावांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे.
महायुती सरकारने वर्षापूर्वी महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजना जाहीर केली. या योजनेचा राज्यातील एकाही महिलेला अद्याप लाभ…
पक्षांतर्गत निवडीच्या कार्यक्रमानुसार भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे सध्या वाहत आहेत. शहर जिल्हा, दक्षिण जिल्हा व उत्तर जिल्हा असे तिन्ही जिल्हाध्यक्षपदांवर…