अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी वाशीम जिल्ह्यात पोहोचले.
शहरातील कावड व पालखी महोत्सवात डाबकीरोडवासी मंडळाची कावड गांधीग्रामकडे जात असताना दगडी पुलावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने मोठा अपघात झाल्याची दुर्घटना…
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी ‘बायोमेट्रिक हजेरी’ अनिवार्य केली असली, तरी शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे अडथळ्यात आली…