Page 17 of अंबादास दानवे News

सध्या मराठवाड्यात ‘३०-३०’ घोटाळा चांगलाच चर्चेत आहे.

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता १४ फेब्रुवारीला होणार आहे.

मंगळवारी सकाळी विरोधीपक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन केले. भूखंड घोटाळ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय…

सीमाप्रश्नावर बोलताना दरेकर म्हणाले,’सीमाप्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा ठराव आम्ही मांडणार आहोत.

कर्नाटक सरकारला एक इंचही महाराष्ट्रातील जमीन देण्यात येऊ नये, असा ठराव २३ डिसेंबरला शिवसेनेकडून मांडण्यात येणार होता.

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करते की काय, असा जनतेच्या मनात संशय निर्माण होत असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

“ईडी केंद्रातील भाजपा सरकारच्या हातातलं बाहुलं बनू पाहतय” असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत.

“दुजाभाव जर होत असेल तर मराठवाड्याच्या विकासासाठी लढा उभारण्याची वेळ येऊ लागली आहे.”, असंही म्हणाले आहेत.

सांगलीच्या जत तालुक्यातील या गावांना अंबादास दानवे भेट देणार आहेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तेजस ठाकरे राजकारणात येणार का? या प्रश्नावर अंबादास दानवेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.