Page 12 of अंबरनाथ News
गेल्या काही दिवसात अंबरनाथ आणि आसपासच्या भागातून ३० हून अधिक जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले…
मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उल्हास नदीवर असलेल्या आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांना…
मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश कचरे हा सोळा वर्षांचा तरुण या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून वास्तव्य असूनही साधे पथदिवे, गटार यासारख्या नागरी सुविधा भटक्या विमुक्त वस्तीला मिळाल्या नाहीत. याविरुद्ध नाथपंथी डबरी गोसावी…
अंबरनाथ पश्चिमेतील जावसई परिसरातून अंबरनाथ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे त्याच्याकडून बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि तीन जिवंत काडतुसे जप्त…
फॉरेस्ट नाका, मटका चौक भागात काही दिवसांवपूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र ते पूर्ववत केले गेले नाहीत. त्यामुळे ज्यावेळी सिग्नलवरून वाहतूक…
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून सोडलेले पाणी गुरूत्वाकर्षणाने बारवी नदीतून उल्हास नदीला येऊन मिळते.
अनधिकृत बांधकाम व हातगाड्या तसेचच पदपथावर असलेले अतिक्रमणे अंबरनाथ नगरपालिकेने हटवले. अनेक महिन्यांपासून ही कारवाई करण्याची मागणी नारिकांकडून केली जात…
नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. बुधवारी सकाळीही विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी दहा वाजल्यापासून विश्रांती घेत पाऊस पडत होता.
अंबरनाथ तालुक्यात मलंगगडाची मोठी डोंगररांग आहे. निसर्गसंपदेसोबतच येथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. या जंगलात विविध भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसून…
स्थानिक ग्रामपंचायतींना कचरा मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्या ग्रामस्थांना थेट इशारा दिला आहे.
अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर ग्रामीण भागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले आहे. या नागरिकरणामुळे या भागात वाहनांची…