Page 12 of अमोल कोल्हे News

‘टू द पॉईंट’ पॉडकास्टचा जितेंद्र आव्हाड यांचा ‘एपिसोड २’ हा ५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रसारित राष्ट्रवादी काँग्रेस…

“…म्हणून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढावा लागला,” असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

“महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पायपुसण्यासारखी टाकून ठेवली आहे,” अशी टीकाही संजय राऊतांनी राज्य सरकारवर केली.

काटेवाडीत झालेल्या सभेत अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर मिटकरींनी कोल्हेंवर टीकास्र सोडलं आहे.

अमोल कोल्हे म्हणतात, “…असं पंतप्रधान म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार? महायुतीतल्या घटकपक्षांसाठी पंतप्रधानांचं विधान चिंता करायला लावणारं आहे.”

गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार असं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. त्यात अमोल मिटकरींनी आता टीका केली आहे.

“अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरावच, मात्र…”, असं आवाहनही जयंत पाटलांनी केलं

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अमोल कोल्हेंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अमोल कोल्हे म्हणाले, “मी १०० टक्के शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.”

आढळरावांची ताकद अधिक असल्याने पवार गट त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करीत असलेल्या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबरोबरच शेजारच्या शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा निवडून…