Page 56 of विधिमंडळ अधिवेशन News
अधिवेशनाचा रोख विदर्भाच्या प्रश्नावरून मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय चर्चेकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
शिंदे गटातील मंत्र्यांचे आत्मविश्वासाअभावी चाचपडणे आणि भाजपच्या मंत्र्यांचा जम बसण्याआधीच्या संधीचा फायदा उठविण्यात महाविकास आघाडी विधानपरिषदेत बहुमत असतानाही निष्प्रभ ठरली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात महाविकासआघाडीच्या बड्या नेत्यांना जोरदार टोले लगावले.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे.
Maharashtra Assembly session : अतुल भातखळकर यांनी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंवर नाव…
अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे.
विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.
आज पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
Maharashtra Monsoon Session Updates: विरोधकांची दादागिरी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिल्याची मंत्री उदय सामंतांची टीका