विधिमंडळतर्फे दरवर्षी अधिवेशनांचे आयोजन केले जाते. यामध्ये पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन यांचा समावेश होतो. यापैकी पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येते. या सर्व अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदमधील सदस्य सहभागी होतात. सत्ताधारी तसंच विरोधक यांच्यातर्फे अधिवेशनात विविध विषय मांडले जातात, सर्वजण चर्चेत सहभागी होतात, सत्ताधाऱ्यांतर्फे निर्णय घेतले जातात,
काही विषयांवर ठराव मांडले जातात आणि मंजूर केले जातात. सध्या मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वत: अनेक विषय मांडूनही, एकंदर याही अधिवेशनात लोकांचे प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधींचे प्रयत्न पुरेसे नाहीत हेच दिसले… त्यासाठी सभागृहातल्या…
राम कदम म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू, असं व्हायरल…
राजेश टोपे म्हणाले, “मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला गेले तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टरही कारखान्याच्याच हेलिपॅडवर उतरलं. मग असं म्हणायचं का की ते कारखान्याच्या…
अजित पवार म्हणाले, “अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच. त्या ठरलेल्याच असतात. पण विरोधकांनी त्यांच्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा…!”