Page 6 of बच्चू कडू News

शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ जुलैला अंभोरा येथे होणाऱ्या सभेत रुमणे आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या, असा थेट इशारा…

बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे…

शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. आता पेरणी बंद. आता सरकारने आमची जमीन घ्यावी, नाहीतर गांजा, अफूचे पीक घेऊ द्यावे, अशी मागणी…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘७/१२ कोरा कोरा यात्रे’ला काल पापळ (अमरावती) येथून सुरवात…

सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत.

आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आमचाही अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. सरकारने कबूल केले आहे. असे बावनकुळे म्हणाले.

७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.

बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर आषाढी एकादशीनिमित्त मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या सध्या चर्चेत आहेत.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाणार आहत, अपेक्षा आहे, विठ्ठल त्यांना सदबुद्धी देईल व ते शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय…

महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा, असा टोला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण…

शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. ६ जुलैला मुख्यमंत्र्यांनी ती योग्य तारीख जाहीर करावी – बच्चू कडू