Page 53 of बदलापूर News
यासंबंधीचे वृत्त लोकसत्तामध्ये २० एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्य़ात ठाण्यापासून कल्याणपर्यंत प्रमुख शहरांना तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिकेच्या निर्मितीवरून सध्या या शहरांमधील राजकारण चांगलेच तापले आहे.

वृत्ताच्या दणक्याने जागे झालेल्या प्रशासनाने हे सामान हटविण्यास तात्काळ सुरुवात केली आहे.

हा वणवा वारंवार का लागतो याचे ठोस कारण अद्यापही स्थानिक वनविभागाकडे नाही.

बदलापूर शहराची स्वतंत्र महापालिका करावी, असा आग्रह भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही धरला आहे.
नागरिकांना पुरेसा कालावधी मिळण्यासाठी मुदतवाढ गरजेची आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इतकी मोठी रक्कम आकारण्यास सगळ्याच नगरसेवकांनी एकमुखी विरोध केला आहे.

रविवारी दुपारी चार वाजता घडलेल्या या घटनेचा थरार सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेहमीच्या व्यवहारात मराठी भाषा कशी वापरता येईल याचे प्रशिक्षणही देण्यात येते.

ग्रंथालय असे असावे,जिथे साहित्याचा मनमुराद आनंद लुटता यावा. ग्रंथालय असे असावे,