scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: ‘…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला’, ठाकरे गटासह विरोधी पक्षांतील ८ खासदारांबाबत भाजपाच्या मंत्र्याचा मोठा दावा

Uddhav Thackeray MPs: या मुलाखतीवर अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत…

Posts on social media paying homage to Anand Dighe on the occasion of Guru Purnima
२३ वर्षांनंतरही दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघेंचा चाहता वर्ग कायम…

जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. याच दशकात शिवसेना म्हणजे…

Sangamner nilwande dam water release demand by balasaheb thorat wrote letter to Radhakrishna Vikhe patil
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना लिहिले पत्र; केली ‘ही’ मागणी…

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब…

Balasaheb Thackeray News
Balasaheb Thackeray : “महाराष्ट्रात आम्ही मराठी पण..”; हिंदी-मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

MLA Sanjay Gaikwad On Thackeray Brand
“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

Sanjay Gaikwad: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दशकांनंतर दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या…

supriya sule welcomes uddhav raj thackeray unity says no force can end thackerays pune
‘ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’ – खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

‘ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत असल्याने सर्वांचेच हित आहे. ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू…

bombay high court clears way for balasaheb thackeray memorial at Dadar mayor bungalow mumbai
महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला.

Pragyananand Saraswati latest news
“बाळासाहेबांची ओळख हिंदूत्ववादी…”, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर शंकराचार्यांचे मोठे विधान फ्रीमियम स्टोरी

शंकराचार्य स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक राजकीय नेते त्यांची भेट घेत आहे.

Shivsena Leder Said ShivSena Split due to Rashmi Thakceray
Shivsena Split : “शिवसेनेच्या फुटीमागे रश्मीवहिनींचा हात होता, उद्धव ठाकरे…”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्याचा दावा फ्रीमियम स्टोरी

शिवसेनेत २०२२ मध्ये सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर आता सरकारमधले मंत्री भरत गोगावले यांनी थेट रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं आहे…

ताज्या बातम्या