scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बाळासाहेब ठाकरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
Rajan Vichare warns the administration about the protest
गडकरी रंगायतनची कोनशिला दर्शनी भागात बसवा अन्यथा आंदोलन करू… शिवसेना नेते राजन विचारे यांचा प्रशासनाला इशारा

२५ ऑक्टोंबर १९७४ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे भूमिपूजन झाले तर १५ डिसेंबर १९७८ रोजी राम गणेश गडकरी रंगायतनचे लोकार्पण…

cornerstone of Balasaheb Thackeray and Anand Dighe was pushed into the corner in Gadkari Theatre
गडकरी नाट्यगृहात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचीच कोनशिला कोपऱ्यात ढकलली

ठाणे : ठाण्यातील सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातील १९७८ आणि १९९९ साली उभारण्यात आलेल्या कोनशिलांना रंगायतनाच्या नुतनीकरणानंतर एका कोपऱ्यात…

Power generation project in Madhya Vaitarna Dam
अखेर ‘या’ धरणात होणार वीजनिर्मिती; १०० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ४.९० हेक्टर राखीव वनजमीन

यामुळे आता संकरित वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे. संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच…

A shocking incident took place in Washim district where mobile phones were snatched from the hands of farmers
कृषिमंत्र्यांचे पालकत्व अन् अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना दमदाटी, बळीराजाच्या जेवणावरून झाला वाद; महिला अधिकाऱ्यांकडून नंतर मात्र…

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात…

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: ‘…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला’, ठाकरे गटासह विरोधी पक्षांतील ८ खासदारांबाबत भाजपाच्या मंत्र्याचा मोठा दावा

Uddhav Thackeray MPs: या मुलाखतीवर अनेकांनी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टिप्पणी करत…

thane mayors bungalow shifted to raymond land  Anand Dighe memorial proposal Eknath Shinde Thane politics
२३ वर्षांनंतरही दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघेंचा चाहता वर्ग कायम…

जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. याच दशकात शिवसेना म्हणजे…

Sangamner nilwande dam water release demand by balasaheb thorat wrote letter to Radhakrishna Vikhe patil
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना लिहिले पत्र; केली ‘ही’ मागणी…

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब…

Balasaheb Thackeray News
Balasaheb Thackeray : “महाराष्ट्रात आम्ही मराठी पण..”; हिंदी-मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

MLA Sanjay Gaikwad On Thackeray Brand
“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

Sanjay Gaikwad: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दशकांनंतर दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या…

supriya sule welcomes uddhav raj thackeray unity says no force can end thackerays pune
‘ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू शकत नाही’ – खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य

‘ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र येत असल्याने सर्वांचेच हित आहे. ठाकरेंना कोणतीही ताकद संपवू…

ताज्या बातम्या