scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
MP Suresh Mhatre recalls memories of Anand Dighe Thane politics
आनंद दिघेंचा सहवास लाभला म्हणूनच मी आज खासदार, शरद पवार गटाचे बाळ्या मामा नेमकं काय म्हणाले?

स्वर्गीय आनंद दिघे यांचा सहवास मला लाभला म्हणून मी आज खासदारकी पर्यंत पोहोचू शकलो, अशी भावना खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या…

maharashtra government notification issued sangli islampur renamed ishwarpur residents celebrate
नामांतरानंतर उरूण ईश्वरपूर शहरात जल्लोष…

Islampur Renamed Ishwarpur : सांगलीतील इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्यात आले असून, शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर शहरात जल्लोषाचा माहोल निर्माण झाला…

Bachchu Kadu's letter to Balasaheb Thackeray goes viral
बच्चू कडूंनी बाळासाहेब ठाकरेंना लिहिलेले पत्र चर्चेत..

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र…

kisan kathore balasaheb Thackeray
बदलापुरात भाजप उभारणार बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा; भाजपचा नगराध्यक्ष होताच पहिला निर्णय, आमदार किसन कथोरे यांची घोषणा

राज्यात विविध शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र बदलापूर शहरात हा संघर्ष विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरू झाला होता.

Narayan-Rane
“…म्हणून मी शिवसेना सोडली”, नारायण राणेंनी सांगितलं कारण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले… फ्रीमियम स्टोरी

Narayan Rane on Shivsena : स्थानिक पातळीवरील कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं भूषवल्यानंतर आणि ३९ वर्षे शिवसेनेसाठी काम…

maharashtra dream fulfilled banner mns unity raj uddhav balasaheb thane political symbolism
“महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” ठाण्यातील मनसेच्या बॅनरची चर्चा…

MNS Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाण्यातील नितीन कंपनी चौकात “महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” या आशयाचा मनसेचा फलक सध्या चर्चेत…

What Bala Nandgaokar Said?
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच…”

शिवसेना भवनात ठाकरे बंधूही एकत्र येतील असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

mahesh manjrekar rejected balasaheb thackerays offer to join shivsena
“तू मला शिवसेनेत हवा आहेस”, बाळासाहेबांची ‘ती’ ऑफर राज ठाकरेंच्या मैत्रीमुळे नाकारली; महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Mahesh Manjrekar : बाळासाहेबांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर होती पण, महेश मांजरेकर ती ऑफर नाकारण्याचं कारण सांगत म्हणाले…

Maharashtra Breaking News Today Live in Marathi
Maharashtra Breaking News : पुण्यात गौतमी पाटील विरोधात आंदोलन; रिक्षाचालकाला मदत न केल्यास कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा इशारा

Maharashtra Politics News Today: राज्यातील राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा.

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
रामदास कदम हे भाजपचा बोलता पोपट… उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच सांगितले…

रामदास कदम हे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे गटावर मनमानी आरोप करत असून, ते भाजपचा ‘बोलता पोपट’ असल्याचा गंभीर आरोप…

shiv sena ubt protest thane after ramdas kadam controversial statement balasaheb thackeray death remark
दिव्यात ‘बाम’ चे फलक झळकावत रामदास कदमांच्या फोटोला मारले जोडे; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन…..

Ramdas Kadam : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे…

What Ramdas Kadam Said About Balasaheb and Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं की त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे…”; रामदास कदम यांचं वक्तव्य चर्चेत

Ramdas Kadam : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय वक्तव्य केलं आहे? एवढंच नाही तर कदम यांनी अनिल परब यांचे…

ताज्या बातम्या