Page 4 of बिहार निवडणूक News

अनेक नागरिकांनी मतदार ओळखपत्रामधील गुंतागुंतीबद्दल आयोगाचे लक्ष वेधले, परंतु निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले.

बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत…

बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेनंतर ६५ लाख मतदारांना वगळण्यात आले आहे.

बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत…

निवडणूक आयोगाचे काम पक्षपाती असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची सूचना मांडण्याचा विचार करण्यासाठी विरोधी पक्षाच्या…

मतदारांची नावे वगळणे, त्यावर ‘आक्षेप नाहीत’ म्हणणे, मतदान केंद्रांवरील चित्रमुद्रण जाहीर न करण्यासाठी ‘खासगीपणा’ची सबब सांगणे आणि मतदार नोंदणी पद्धतच…

काँग्रेसच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात करताना सासाराम येथील जाहीर सभेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजप-संयुक्त जनता दल आघाडीविरोधात रणशिंग फुंकले.

बिहारमधील ‘एसआयआर’ मोहिमेवर विरोधकांनी बोट ठेवले असून निवडणूक आयोग केंद्र सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता.

काँग्रेसने आयोगाच्या विश्वासार्हतेवर सातत्याने बोट ठेवले आहे, आयोगापेक्षा जनतेवर काँग्रेसचा जास्त विश्वास असल्याने ते लोकांकडे न्याय मागत आहेत. म्हणूनच कदाचित…

निवडणूक आयोग स्वत:ला स्वायत्त समजतो आणि स्वच्छ निवडणुका होण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, त्या मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्ष यांना आपण…

या यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाला आणखी कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखल्याचे मानले जात आहे. यात्रेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते…

Supreme Court on Voter Verification Bihar : बिहारमधील निवडणूक आयोगाच्या मतदार फेरतपासणी मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं आयोगाला…