scorecardresearch

मुंबई महानगरपालिका News

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Mumbai pigeons news in marathi
मुंबई : कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या अडीचशे जणांवर कारवाई, महिनाभरात १ लाख २४ हजारांचा दंड वसूल

कबुतरांची पिसे व त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे.

bandra reclamation land given to adani
वांद्रे रिक्लेमेशन येथील अदानी समूहाला दिलेला भूखंड सीआरझेडबाहेर, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

चेन्नईस्थित इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, अण्णा विद्यापीठाच्या प्रकल्प वास्तुविशारदाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे महापालिकेने हा दावा केला आहे.

BEST employees dues are overdue
बेस्टला निधी दिल्यानंतरही निवृत्त कामगार देय रकमेपासून वंचित; शशांक राव यांच्या संघटनेचा बुधवारी मोर्चा

बेस्ट उपक्रमाचे चाक दिवसेंदिवस आर्थिक तुटीच्या गाळात रुतत आहे. पालिकेने गेल्या तीन – चार वर्षांपासून बेस्टला अनुदान दिले आहे. पालिकेने…

Mumbai Municipal Corporation election, Uddhav Thackeray Raj Thackeray alliance,
“ठाकरे बंधूना मुंबईत चांगले यश”…असे कोणते मातब्बर मंत्री म्हणाले? राजकारणात खळबळ का उडाली?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी अस्मितेचा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून…

jain community shows assertive stance in Maharashtra
जैन समाजाच्या राजकारणाला आक्रमकतेची धार प्रीमियम स्टोरी

शांत आणि व्यापारमग्न राहिलेल्या जैन समाजाने अलिकडच्या काळात विविध आंदोलनांतून आपली राजकीय भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

Raj Thackeray orders MNS workers to resolve dispute
कोणाशी युती करायची ते माझ्यावर सोडा; अंतर्गत वाद मिटविण्याचे राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबईसह राज्यभरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात पार पडला.

Mumbai pigeon feeding restrictions Minister Mangal Prabhat Lodha Mumbai Municipal Corporation Commissioner
मुंबईत कबुतरांच्या बाजूने मंत्र्यांची उडी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र

कबुतरांना खाद्य देणे हेच आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे का, की वाढते पर्यावरणीय प्रदूषण हे अधिक मोठे कारण आहे, असा…

Jain community upset over the Mumbai Municipal Corporation's action against the pigeon
कबुतर खान्यावरील कारवाईमुळे जैन समाज भाजपवर नाराज

कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कारवाईला बळ मिळाले आहे.

govt bends to jain community on pigeon feeding Mumbai
मोक्याच्या जागा हडपण्यासाठी कबुतरखान्यावर कारवाई – माजी नगरसेवक पूरण दोषी यांचा आरोप

कबुतर खान्यावरील कारवाईच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढण्यात येणार…

ताज्या बातम्या