scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 120 of मुंबई महानगरपालिका News

Covid Cases in Maharashtra, India , Covid latest news today
पुन्हा करोनाचा धोका :नागरिकांनी स्वत:हून नियम पाळावे ; मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

मुंबईमधील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी अचानक दुप्पटीने वाढ झाल्यामुळे यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
मुंबई : पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

भायखळा येथील ई विभागाच्या कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत होणार आहे.

indian flag
दक्षिण मुंबईतील इमारती राष्ट्रध्वजाच्या तीन रंगानी उजळणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध आणि पुरातन इमारती भारतीय ध्वजाच्या तीन रंगानी उजळून निघणार आहेत.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, मुंबई महापालिकेतील वॉर्डची संख्या केली पूर्ववत

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

BMC Election 2022 : Four consecutive times standing committee chairperson yashawant jadhav has to find new ward due to reservation
BMC Election 2022 : सलग चार वेळा स्थायी समिती पद भूषविलेल्या यशवंत जाधवांना यंदा शोधावा लागणार नवीन वॉर्ड

प्रभाग आरक्षणांमध्ये यशवंत जाधव यांचा २१७ हा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे जाधव यांच्या समोर कोणत्या प्रभागातून उमेदवारी मिळवायची हा प्रश्न…

Rajashree Shirwadkar BMC
BMC Election 2022: वॉर्ड क्रमांक १७२, भाजपाचा सर्वात सुरक्षित वॉर्ड

BMC Election 2022: राजेश्री शिरवाडकर. पूर्वीचा वॉर्ड क्रमांक १७२ आणि नवीन वॉर्ड रचनेनुसार रचनेनुसार १७८ नंबरचा वॉर्ड हा भाजपाच्या हमखास…

Sandeep Deshpande Shivajio Park BMC
BMC Election 2022: नव्या आरक्षणामुळे मनसे नेते संदीप देशपांडेंसाठी शिवाजी पार्कचे मैदान मोकळे ? 

BMC Election 2022: शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ, हाकेच्या अंतरावर असलेली चैत्यभुमी, सावरकर स्मारक, चौपाटी…

election-2
पालिका निवडणुका पावसाळय़ानंतरच

सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये होणारी अतिवृष्टी आणि पूर आल्याने प्रत्यक्ष निवडणुका या पावसाळय़ानंतरच होण्याची शक्यता आहे.