scorecardresearch

केंद्र सरकार News

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
Proposal to the Centre for leopard research in military areas
लष्करी भागात बिबट्यांच्या संशोधनासाठी केंद्राला प्रस्ताव; मानव-बिबट सहजीवन चर्चासत्र

नाशिक वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहनिमित्त मानव-बिबट सहजीवन विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

political appointments information commissioners rti law weakening pune
केंद्रात, राज्यात आयुक्तांच्या नेमणुका राजकीय दृष्टीने… आरटीआयची भीतीही नाहिसी

माहिती अधिकार कायद्याच्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘सजग नागरिक मंचा’तर्फे आयोजित चर्चासत्रात वेलणकर बोलत होते.

Farmer leader Vijay Jawandhia speaking on the problems of farmers
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्रांनी सद्बुद्धी द्यावी, माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे”, शेतकरी नेत्याची भावनिक साद

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, अशी भावनिक साद…

loksatta editorial on farmers wheat
अग्रलेख : उपायाचा अपाय

तेलबियांतील करडई, अन्य पिकांतील सत्तू, चणे, भात आदी महत्त्वाच्या पिकांसाठी सरकार इतकी वरकड रक्कम खर्च करताना दिसत नाही. त्यामुळे या…

India now manufacture missiles
भारतातील खासगी कंपन्या आता क्षेपणास्त्रे, दारूगोळा, तोफा बनवणार? आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल?

भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर…

Important instructions from the Central Government not to give cough syrup to children under two years of age Mumbai print news
दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Sharad Pawar demanded government to take stand regarding the rehabilitation of farmers
Video: जमीन वाहून गेली, पुनर्वसन कसे करणार?… शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल

अतिवृष्टीत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Cough syrup danger for children, ministry guidance
लहान मुलांना कफ सिरप द्यावे की नको? केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना काय सांगतात…

कप सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…

pm modi launches pm setu skilling initiative with 62000 crore funding in bihar
‘पीएम सेतू’चे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

‘प्रधानमंत्री स्कीलिंग अँड एम्लॉयेबिलिटी ट्रान्सफर्मेशन थ्रू अपडेटेड आयटीआय’ (पीएम-सेतू) या उपक्रमाअंतर्गत ६२ हजार कोटींची तरतूद करून या योजना आखण्यात आल्या…

loksatta editorial civil liberties in india Sonam Wangchuk arrest human rights environmental activism
अग्रलेख : मोकळीक विसरा…

संकेत धुडकावून सत्ता राबवू नये, हा गांधीजींच्या काळात शोभणारा आग्रह. तो लयाला गेल्याचे ग्रेटा थुनबर्ग आणि सोनम वांगचुक यांच्या उदाहरणांतून…

CPIM Leader Brinda Karats allegations against the central government
‘विकसित’ भारताचा गवगवा, शेती, तंत्रज्ञानाधारित धोरणाकडे दुर्लक्ष; माकप नेत्या वृंदा करात यांचा आरोप

जागतिक स्तरावर विकसित भारत म्हणून गवगवा केला जातो आहे, परंतु सरकारने बदलत्या हवामानावर आधारित शेती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसलेही धोरण…

ताज्या बातम्या