Page 15 of केंद्र सरकार News
तमिळनाडूतही त्रिभाषा सूत्र लागू झाले पाहिजे, अशी केंद्राची आग्रही भूमिका. या वादात तमिळनाडूतील विद्यार्थी नाहक भरडले जात आहेत.
”केंद्र सरकारने २०१७मध्ये ‘जीएसटी’ लागू केले तेव्हापासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यासंबंधी समस्या दाखवून दिल्या होत्या.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी…
नवरात्र प्रारंभाच्या दिवशी जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला; तीन आठवड्यांत ६,९०० रुपयांची वाढ, चांदीच्या दरात बदल नाही.
आजपासून कार, बाईक, टीव्हीसह अनेक घरगुती वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळणार आहे.
Piyush Goyal On H-1B Visa: पियुष गोयल म्हणाले, “पहिल्या तिमाहीत आपण ७.८ टक्के विकास साध्य केला आहे. ते म्हणाले, “हे…
US H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसासाठी अचानक मोठी शुल्कवाढ जाहीर केल्याने हजारो भारतीय आयटी व्यावसायिक व…
Naxal Movement : तेलंगाना राज्य समिती प्रवक्ता जगन याने १९ सप्टेंबर रोजी पत्रक जारी करून सरकारला उत्तर देण्याचीही धमकी दिली…
केंद्र सरकारची समायोजित महसुली थकबाकी (एजीआर) मागणी रद्द करण्याची व्होडाफोन-आयडियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने २६ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी स्वीकारली आहे.
जळगावमध्ये जीएसटीवर पत्रकार परिषद घेताना भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण पत्रकारांच्या प्रश्नांवर चिडल्याचे दिसून आले.
अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आदेशानुसार डॉ. खरात यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना, अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. यामुळे…