Page 19 of केंद्र सरकार News
आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही सवाल उपस्थित करत केंद्र सरकारला जाब विचारला आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी यांना युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले असून, हे जैवविविधतेचे आणि भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण…
शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
कुपोषणमुक्त ठाणे जिल्ह्यासाठी बालकांच्या पोषण, शिक्षण व आरोग्यावर केंद्रित आठवा राष्ट्रीय पोषण माह १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
सत्तेचे विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे,’ असे मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केले.
Nitin Gadkari on Ethanol Policy : मी हे सगळं पैशांसाठी करतोय असं तुम्हाला वाटतंय का? इमानदारीने पैसे कसे कमवायचे हे…
जाणून घ्या, केंद्र सरकारच्या पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत…
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.
अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…
ऊसाच्या एफआरपीबाबत भूमिका मांडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फी निकाल देण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती राजू…
कांद्याच्या प्रश्नापेक्षाही पुरोगामी विचारांना प्राधान्य देत, शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या आंबेडकरी चळवळीतील कार्याला आदराने गौरव केला.
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रविवारी भिवंडी ते…