Page 49 of केंद्र सरकार News

पैशाचा अपव्यय खरोखरच टाळावयाचा असेल तर पैशाचा पाऊस पाडून पक्ष फोडण्याचे आणि सरकारे पाडण्याचे उद्योग आधी थांबवायला हवेत…

ईवायच्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत ॲना सॅबेस्टियनचा २० जुलै रोजी मृत्यू झाला.

पंधरवड्यात इथेनॉल, खाद्यतेल, कांदा, बासमती तांदूळ, कापूस, सोयाबीनबाबत मोठे निर्णय

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्यास विकासकामांवर परिणाम होणार नाही. तसेच आर्थिक बोजा कमी होईल, असा मुख्य दावा करण्यात…

कोविंद समितीच्या अहवालाच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल. १५व्या विधानसभेची मुदत ही नोव्हेंबर २०२९ मध्ये संपुष्टात येईल.

…तेव्हा पंतप्रधानांनी या संदर्भात काय ते वास्तव समोर आणावे ही या शास्त्रज्ञांची मागणी अत्यंत समर्थनीय ठरते.

‘चांद्रयान-४’ या नवीन चंद्र मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे.

केंद्राकडून मिळणाऱ्या अर्थवाट्यात वाढ व्हायला हवी आणि केंद्र-पुरस्कृत योजनांत कपातही व्हायला हवी, हे मुद्दे १६ व्या वित्त आयोगापुढे मांडले जात…

सौर ऊर्जा परिसंस्था विकसित करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करून जोशी म्हणाले की, भारताची सौर ऊर्जा क्षमता गेल्या १० वर्षांत…

साधारणत: १३ महिने आणि कांदा निर्यातीशी संबंधित तितकेच निर्णय. कांदा हा राजकीयदृष्ट्याही किती संवेदनशील हे यातून दिसून येते.

कमॉडिटी बाजार हा स्वतंत्र बाजार असला तरी त्यातील एका कमॉडिटीबाबत होणारे धोरण बदल हे संपूर्ण बाजारातील वेगवेगळ्या कमॉडिटीबाबतचे आडाखे एक…