१९७४मध्ये ‘समानतेकडे’ हा भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतीय स्त्रियांच्या चळवळीला नव्याने उभारी आली.
मानसिक वेदनेबाबतच्या गैरसमजुतींचा सामना करण्यासाठी कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी. त्याबरोबरच भावनिक आस्था असणाऱ्या मंडळींनीही सक्रिय होणं गरजेचं आहे. मनआजारांवरचा कलंक…
भारतात साधारण ८८ लाख माणसे डिमेन्शियाने बाधित आहेत. साठीच्या आतील लोकांमध्ये डिमेन्शियाचे प्रमाण वाढत आहे. त्यातही स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा…