scorecardresearch

जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांची मेहेरनजर का?

शीळफाटा येथे शासकीय जमिनीवर अनधिकृत इमारत उभारली गेली असताना जिल्हाधिकाऱ्यांना मोकळे सोडून केवळ महापालिका उपायुक्त व पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात…

बेकायदा मजबूत इमारती नियमित करण्याचा विचार

मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत असून मुंब््रयामध्ये तर ८०-९० टक्के इमारती अनधिकृत आहेत. ही सर्व बांधकामे पाडून…

आता थेट मुख्यमंत्र्यांशीच बोलणार..!

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, अशी आमचीही इच्छा आहे, पण सर्वच प्रश्न सिडको पातळीवर सुटणारे नसल्याने सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी…

पक्षांतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांची कोंडी

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पोलिस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजीने उचल खाली असून सभागृहाचे कामकाज बंद…

‘माणूस’ डोळ्यासमोर ठेवूनच विकासाच्या योजना -मुख्यमंत्री

जागतिक मंदी, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा घसरलेला दर याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्वात मोठी चिंता या वातावरणाची होती.…

अजितदादांच्या प्रभावक्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला खो?

जकात रद्द करून एलबीटी लागू होणार असल्याची चर्चा चार महिन्यांपासून सुरू असताना व मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्य शासनाने एक एप्रिलपासून एलबीटीसंदर्भात…

राज्यासाठी हानीकारक निर्णय बदलणारच – मुख्यमंत्री

मी निर्णय घेत नाही म्हणून माझ्यावर कितीही टीका झाली, कितीही आरोप केले गेले, तरी कोणत्याही किमतीवर व्यक्तिगत लाभाची आणि नियमबाह्य़…

दुष्काळामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

राज्यातील दुष्काळाची गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. १७…

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा अपेक्षाभंग करणारा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पूर्ण दिवसभराचा दौरा कोल्हापूरकरांचा अपेक्षाभंग करणारा ठरला. ना कसली महत्त्वाची घोषणा, ना कसला विकासाचा कार्यक्रम.. यापैकी…

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिकीकरणावर भर -मुख्यमंत्री

स्वच्छ, सुंदर नगरे वसविण्याची संकल्पना महाराष्ट्राच्या पारदर्शी शासनाची आहे. तळागाळातील लोकांच्या हाताना काम देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी…

मुख्यमंत्र्यांना दिल्लीकडून मुक्त वाव नाही

राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार किंवा महामंडळांवरील नियुक्तया या साऱ्याच बाबी काँग्रेसमध्ये रखडल्या आहेत. मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्षातील वादातून हा सारा घोळ…

संबंधित बातम्या