Page 3 of संविधान दिवस News
देशाचं संविधान बदलण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन शैक्षणिक परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अण्णाभाऊ साठे चौकात हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.
गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…
भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…
भारत सरकार कायद्याने (भारतीय परिषद अधिनियम) ब्रिटिशांनी मुस्लीम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मांडली.
‘‘ब्रिटनच्या संसदेने मंजूर केलेल्या ब्रिटिश हिंदुस्थानविषयीच्या १९३५ च्या कायद्यावर सध्याची बहुतांश भारतीय राज्यघटना आधारलेली आहे.
या पोस्टवर आक्षेप घेत भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटकेची मागणी केली.
“राष्ट्र सेवा दलाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अभूतपूर्व आहेच, पण आताही राष्ट्र सेवा दल समताधारित समाजनिर्मितीसाठी लढणारे सैनिक घडविते,” असं मत सहाय्यक…
भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी नेहमीच उभी राहिली आहे.