संविधान दिवस News
संविधानाने सर्व उपाध्या रद्द करून सर्वांना समान पातळीवर आणले, पण नावाच्या आधी उपाधी लावणारे राजे महाराजे आजही आहेत..
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे अनुच्छेद ५१ (अ) नुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे…
संविधान सभेत वेगवेगळय़ा पार्श्वभूमीतून आलेले सदस्य होते. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव होते जयपाल सिंग मुंडा.
दुसऱ्या बाजूला एम. एन. रॉय आणि श्रीमन नारायण अग्रवाल हे साम्यवादी, गांधीवादी संविधानाचे आराखडे मांडत होते.
कोणत्याही देशातला इतिहास हा एकरेषीय नसतोच, मात्र हळूहळू जगातल्या विविध भागांतल्या लोकांना संविधानाची आवश्यकता पटू लागली.
‘‘आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. पूर्वजांचा आदर राखला पाहिजे. कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे.’’
देशाचं संविधान बदलण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन शैक्षणिक परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अण्णाभाऊ साठे चौकात हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.
गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…
भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…
भारत सरकार कायद्याने (भारतीय परिषद अधिनियम) ब्रिटिशांनी मुस्लीम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मांडली.