केंद्र सरकारने आखलेल्या ‘जवाहरलाल नेहरू विकास योजने’च्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा निधी पदरात पाडूनही विकासकामांच्या आघाडीवर मात्र संथगती कायम राखणाऱ्या ठाणे…
महापालिका शाळांमध्ये वीजअटकाव यंत्रणा बसवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेमध्ये ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली…