पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या हस्ते ‘होस्ट टू होस्ट’ या प्रणालीचा शुभांरभ करण्यात आला.
नदीपात्रातून विरुद्ध दिशेला पाणी परत फिरू लागल्याची माहिती येथील नागरिकांनी महापालिकेला कळवली.
सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत रस्ते, पूल आणि इमारतीचे बांधकाम केले जाते.
स्पर्धासाठी, जलतरणाचे धडे घेणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी असे चार जलतरण तलाव येथे बांधण्यात आले.
बदलापूर पूर्वेला स्कायवॉकवर कचऱ्याचे लोखंडी गंजलेले डबे बांधून ठेवण्यात आले आहेत.
यासंबंधीची यादी २८ डिसेंबर अखेर विभागास सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
विदर्भातील कथित सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीला वर्ष लोटले
महापालिकेने खासगी ठेकेदारांकडून सुरक्षा रक्षक घेतले असले, तरी हे ठेकेदार महापालिकेला फसवत असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले अाहे.
काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला प्रशस्तिपत्र कशाच्या आधारे दिले, ६० कोटींची कामे वेळेत न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका.
उत्पन्नाचा हा वेग पाहता आजपासून मोटारी व एसटीला टोलमुक्ती दिली तरीही २०१७ पूर्वीच ठेकेदाराच्या संपूर्ण पैशाची वसुली होणार आहे
ठेकेदारांचे बिले १ ऑक्टोबरपासून आरटीजीएस आणि ईसीएस प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला…
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या साडेचार वर्षांत तब्बल ११७६ कोटी रुपयांची कमाई केली
छोटय़ा आणि सरकारी परिवहनच्या वाहनांना टोलमुक्ती देण्याच्या धोरणामुळे शीव-पनवेल टोलनाक्याच्या ठेकेदाराला होणारा नुकसानभरपाईचा वाद तीन सदस्यीय समितीद्वारे सोडवला जाईल ..
ठाणेकरांना तरणतलावासह अद्ययावत अशा सोयी-सुविधांनी सज्ज असे एखादे क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने उभारलेल्या..
मजुरांचा अभाव, पावसाचा बेभरवसा आणि आजच्या तरुण पिढीकडे प्रचंड कष्ट करण्याची तयारी नसल्याने जमिनी असूनही शेती व्यवसाय उघडय़ावर पडला आहे.
सिंचन प्रकल्पात बेसुमार नफा मिळवणाऱ्या कंत्राटदारांनी जलयुक्त शिवार योजनेतील तब्बल ३४८ निविदा ५ ते २५ टक्के कमी दराने भरल्या आहेत.…
महापालिकेच्या विविध खात्यांसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना चालू महिन्यापासून किमान वेतन मिळणार आहे.
पनवेल तालुक्यातील नव्याने विकसित होणाऱ्या करंजाडे नोडवर एका तरुण कंत्राटदाराला जबर मारहाण करण्याची घटना घडली.
ठाणे रेल्वे स्थानकात अत्यंत गाजावाजा करून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले खरे; मात्र ते उभारताना प्रवाशांची गरज लक्षात घेण्याऐवजी
केंद्र सरकारने आखलेल्या ‘जवाहरलाल नेहरू विकास योजने’च्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा निधी पदरात पाडूनही विकासकामांच्या आघाडीवर मात्र संथगती कायम राखणाऱ्या ठाणे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.