Page 3 of डेंग्यू News

या पार्श्वभूमीवर महापालिकेने एप्रिलपासून आतापर्यंत २८६ जनजागृती शिबिरे आयोजित केली असून, त्यामध्ये एकूण १,१२,८८७ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

शहरात डेंग्युने बळी जात असताना प्रशासन थंड बसले असल्याने मनसेच्या कल्याणमधील कार्यकर्त्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

पालिकेकडून नियमित होणारी जंतूनाशक होणारी फवारणी पूर्ण ठप्प असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

१.९ कोटी लोक बेघर झाले आणि जून २०२५पर्यंत सुमारे ८१ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी संशोधनातून समोर आली आहे.

सातत्याने सुरू असलेल्या पावसात शहरात विविध आजारांनी डोके वर काढले असताना गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रादुर्भाव मात्र यंदा कमी आहे.

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जूनमध्ये तब्बल १० लाख २ हजार ५२० घरांचे सर्वेक्षण.

ठाणे जिल्ह्यात मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहेत.

पावसाळा सुरू झाल्याने शहरामध्ये डेंग्यू व हिवतापासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. विविध वसाहती व झोपडपट्ट्यांमध्ये या आजारांचे रुग्ण मोठ्या…

डेंग्यूवर नियंत्रणासाठी प्रभावी सर्वेक्षणासोबत त्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर डेंग्यूवर प्रभावी उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. ‘सीरम’ आणि…

डेंग्यूच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये संशयित रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली आहे.

डेंग्यू प्रतिबंधासाठी नियमित औषध फवारणी, घरोघरी माहिती पत्रके वाटप, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्थानिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम आणि सार्वजनिक स्वच्छता मोहीम…

मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात डेंग्यू व मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होऊ नये म्हणून विविध स्वरूपाच्या उपाययोजना राबवण्यात येतात.