Page 7 of नैराश्य News

Kapil Dev Slams Team India Over IPL: कपिल देव म्हणतात की, “इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळताना खेळाडूंवर खूप दडपण…

लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून आपण दूर राहू शकतो. न्यूट्रिशन तज्ञाकडून जाणून…

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक दोन हजार २७९ शेतकरी आत्महत्या २००७ ते २०१४ या काळात झाल्याची नोंद आहे

नुकताच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून (एनसीआरबी) देशात १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

आत्महत्येपासून परावृत्त करत या महिलेचे मनपरिवर्तन केले. लष्कर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

या शमन परिणामांचा सहभागी व्यक्तींतील घटलेल्या चिंतांशी संबंध जोडण्यास या अभ्यासाद्वारे यश आले आहे.

पुण्यातील फुरसुंगीमध्ये २४ वर्षीय MPSC परीक्षार्थीनं आत्महत्या केल्यानंतर सरकारवर इतर विद्यार्थ्यांकडून देखील तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कामाच्या ठिकाणी असलेला तणाव, राजकारण यांमधून नैराश्य येते.

ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात.
पुढील १० वर्षांत चीनपेक्षा भारतात मानसिक आजाराच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे एका अहवालात म्हटले

