शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी मालमत्ता…
दशकभरानंतरही ‘कुशिवली’चे पात्र कोरडेच..! औद्योगिक धोरण धरणाच्या मुळावर.. सध्या मुंबई महानगर प्रदेशातील भविष्यकालीन पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी कोणताही नवा प्रकल्प…
भारतातील कोणत्याही राज्यातील नागरिक परराज्यात स्थलांतरित होण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांच्या डोळय़ांसमोर मुंबईची मायानगरी असते. कोणत्याही आर्थिक गटातील, कोणत्याही स्वरूपाचे…
शिक्षण हक्क कायद्यामुळे सर्वाना शिक्षण देणे बंधनकारक आहे. सोबतच दर्जेदार शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजनांमध्ये…
घरबांधणीसाठी लागणाऱ्या दगड-विटांसाठी नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील डोंगरच्या डोंगर नाहीसे केल्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग डोंगरपट्टय़ात खुलेआम सुरुंग लावून…
डोंबिवली पूर्व भागातील स्वामी समर्थ मठ, नांदिवली, भोपर, गांधीनगर भागांना जोडणाऱ्या नांदिवली नाल्यावर नवीन उड्डाण पूल उभारणीस पालिकेच्या महासभेने मान्यता…
मिठी नदीवर पूल बांधून साकीनाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या मार्गातील पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला असून येत्या…
मुंबईतील विविध रेल्वे प्रकल्पांच्या मंजुरीसाठीचे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचे प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडेच पडून असल्याने रेल्वे अर्थसंकल्पात त्यांचा समावेश होण्याबाबत रेल्वे…
नगर तालुक्यातील विकास कामांच्या राजकीय श्रेयावरुन राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यामध्ये पुन्हा वाद…